विश्वचषक २०११ च्या निमित्ताने...

नुकतेच क्रिकेट विश्वचषक २०११ सामन्यांचा समारोप झाला. भारतीयांनी पाकिस्तान-भारत सामना तसेच शेवटचा श्रीलंका-भारत सामना पाहून कल्लोळ केला. या विषयाची दखल आपण कुणीच 'मनोगत' माध्यमातून घेतली नाही. चुकल्याचुकल्यासारखे वाटले. आपणही भारतीय संघाचे अभिनंदन करू या आणि... 'सचिन' साठी बाजी लावणाऱ्या जिगरबाज युवराज-धोनीं तसेच बाकी खेळाडूंना धन्यवादही देऊ यात्.