जाहली आहेत माणसे

जाहली आहेत माणसे इतकी विषारी
नकळतच डसतात आणि व्याकुळ जीव होतो
घासतो आहेच जाणिवा बुद्धीप्रमाणे
टोमणाही आजकाल मग, घोटीव होतो
अनिल रत्नाकर