बापरे!! वर्णन आणि प्रकाशचित्रांवरून परिस्थिती किती भयानक झाली असेल ह्याची कल्पना आली. पावसाचा अभाव असलेल्या प्रदेशात आता वर्षातून दोनवेळा पाऊस म्हणजे जागतिक हवामान बदलाचे परिणाम. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.