सर्वसाक्षी,

आपले अभिनंदन. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व असे ज्ञानोबांनी सांगितले आहे.  आपणे अनेक ओळीमध्ये जो आशय व्यक्त होणार नाही तो काही ओळीतच व्यक्त केला आहे.

असाच प्रवास चालू राहो.

द्वारकानाथ