पुरणपोळी, नारळीभात, दडपे पोहे, कांदेपोहे, थालीपीठ, करंजी, अनारसे, उकडीचे मोदक, वालाचे बिरडे, नागपुरी वडाभात, मासवड्या (शाकाहारी पदार्थ), हुलग्याच्या पिठाच्या शेंगोळ्या, भरलेली वांगी वगैरे पदार्थांचे जोरदार मार्केटिंग होत नाही असे वाटते.

अगदी खरे आहे.