सुनिता विल्यम्स भारतीय असो वा नसो, हिंदू असो वा नसो, ती आणि तिचे सहकारी सुरक्षित परत यावेत अशी इच्छा बाळगणे हे - विशेषतः कोलंबियाच्या पार्श्वभूमीवर - स्तुत्य आहे. त्यासाठी प्रार्थना करावी का नाही, हा वैयक्तिक प्रश्न आहे.