देश कोणताही असो, पण अशा परिस्थितीमध्ये लोक अतिशय सामंजस्याने वागतात. धर्म, जात, वंश, याचा विचार कोणाच्याही मनास तेव्हा शिवत नाही. आणि इथेच माणुसकी अजूनही जीवंत असल्याचा पुरावा मिळतो .

आपण परिस्थितीचे वर्णन चांगले केले आहे, वाचून डोळ्यांसमोर चित्र उभे राहिले.

- प्राजु