पार्थ, मोहन सरदेशमुख, विश्वास इनामदार, मुख्यमंत्रीणबाई, स्नेहलताबाईंचा
नोकर बाळू आणि सर्वांवर कडी करणारी कैकयीची आठवण करुन देणारी
सुप्रिया, ही पात्रे तुम्हाला आवडत नाही म्हणजे आजकालच्या लोकांच्या
अभिरुचीचे कठीण आहे बॉ.
बापरे. ही सगळी नावे तुम्हाला आठवतात? म्हणजे थोडक्यात प्रकरण गंभीर आहे. एकंदर परिस्थितीचा अंदाज येतो आहे. देवा नारायणा सोडव रे ह्या जाचातून. असो. ही भारत वि.आयर्लंड मॅच काय अगदी भोजपुरी स्पायडरमॅन चालेल पण ह्या अशा मालिका नकोत.