प्रतिसादाबद्दल सर्वांचे अनेक आभार.

जवळजवळ दोन-अडीच वर्षांनी कविता लिहिली. आजकाल कविता लिहावी एव्हढ्या तीव्र भावना मनात येतच नाहीत, त्यामुळे असेल कदाचित. पण सर्वांचे प्रतिसाद पाहून आनंद झाला. :-)

मंदार, तुम्ही म्हणता तसं कविता लांब झाली आहे, मान्य. परंतु कुणासोबत घालवत असलेलं आयुष्य  कमी शब्दांत मांडताच येत नव्हतं. :-(

-अनामिका.