मनकवडा, मला खरे तर इथे वाद घालायचा नाही. पण हे काही कळले नाही--

जगातील भारताची प्रतिमा भाजपाने जेवढी मलिन केली तेवढी पुरे नव्हते की काय कोण जाणे.


 उदाहरणार्थ: भाजपाने गुजरातमधे मुस्लिमांचा नरसंहार  केला. बाबरी मशीद पाडून दंगेधोपे केले आणि भारताची प्रतिमा मलिन केली, असे  आपणांस म्हणायचे आहे काय?:):)