मराठी माणसाच्या मनात काही पूर्वग्रह इतके पक्के बसले असतात की त्यातून बाहेर येणे त्याला जवळपास अशक्यप्रायच वाटत असते. उदा. मुस्लिम बांधवांना मराठी येत नाही. त्यामुळे अश्या गोष्टी घडत असतात.

इतकेच कशाला कोणी अपरिचित व्यक्ती अथवा खाकी वेषधारी रस्त्यात भेटल्यावर नकळतच तो तोडक्यामोडक्या हिंदीत बोलणे चालू करतो.

वरील बातमी वाचल्यावर सुशिक्षित असो अथवा अशिक्षित मूळ बैठक तिच आहे याची खात्री पटली.