कथा चांगली जमली आहे. घटनांची साहजिकता, सायलीचे विचार करणे उत्तम व्यक्त झाले आहे.
शेवटच्या संवादात सायलीचे 'नवऱ्या' म्हणणे प्रवाही वाटत नाही.