कथा आवडली, मात्र तृटींच्या बाबतीत पेठकरांशी पूर्णपणे सहमत. सायलीने आत जाऊन झोपणे, आयुष्याऐवजी केवळ रात्रींचा विचार करणे, स्वाभाविक प्रतिक्रियांचा अभाव, वगैरे त्यांचे सर्व मुद्दे पटले. मात्र कथेचा प्रयत्न नक्कीच चांगला आहे.