टुकार कविता या येणारच. त्यावर अजिबात प्रतीक्रिया न देणे व दर्जेदार कवीतांना मनमुराद व भरघोस प्रतीसाद देणे हे करु शकतो.

ज्या वाचकांनी पुर्वी चांगल्या कवीता वाचल्यास नसतील त्यांना कदाचित तथाकथित मुक्त काव्य रुचणे शक्य आहे. त्यावर जाणकार वाचकांनी वेळ घालवणे व्यर्थ आहे हेच खरे.