इथवर कातळ तिथवर माळ
मायेचा तर तिन्ही त्रिकाळ
कसा सरावा हा दुष्काळ......?

वाव्वाव्वा! सुंदर. कविता आवडली. दोन ओळींत किमान अंतर ठेवावे. वाचायला बरे पडते.