दर वर्षी विकता येईल इतके आंबे झाडाला लागत पण या वर्षी आंबे खराब निघालेत अचानक झालेल्या या बदलामुळे आम्ही व आमच्या बाजूला राहणाऱ्यांनी मातीची चाचणी करायसाठी दिली पण मला वाटत मातीत बदल झाला नसेल या झाडांना मिळणार पाणी दूषित झालं आहे त्यामुळे हा प्रकार घडला असावा.