वरील बातमी वर्तमानपत्रात वाचून आनंद तर झालाच पण केंद्राला महाराष्ट्राच्या सुपुत्राचे स्मरण निदान त्याच्या १५० व्या जयंतीनिमित्त तरी झाले याचे आश्चर्यही वाटले.