नीलहंस,सुंदर... अप्रतिम!संपूर्ण कविता आवडली. शेवट असा असेल याचा अंदाज आला नाही; पण प्रत्येक जण कसा आपल्याच विश्वात रममाण /चिंतेत मग्न असतो हे या कावळी आणि माणसांच्या उदाहरणावरून सुंदरपणे स्पष्ट झालंय.
- कुमार