"भले मिलतील तुला हजार साथीबदलतीलही उद्या आपल्यातली नातीउजळतील तुझ्या घरी सुखाच्या पुष्कळ वातीपण, ठणकेल केव्हा ना केव्हातरी जखम सुकलेलीउरली आता फ़क्त ती जखम काळजातली"
हे शब्द काळजाला वेदना करुन जातात!