नाम,

कढईत घातली तर

फ़ुलून आकाश होतील

पण चटके नको होते ना....

वाळल्या कडधान्याला मोड येतात ना....?

आशा वाटते रे......

हृदयस्पर्शी.....भावना.

छान लिहीलंय हं!

keep it up.

शीला.