अरुणराव,हरुनच्या अनुभवांच्या पोतडीतले इतरही अनुभव येऊ देत आता..ही मालिका संपली,आता जरी हरुन,इदी,बॅटी इ. मंडळी भेटणार नसली तरी '३ वर्षांनंतर हरुन घरी परत जातो' हे वाचल्यावर पहिली प्रतिक्रिया अनुसारखीच झाली!!!लेखमाला आवडली,पुलेशु.स्वाती