उपक्रम स्तुत्त्य आहे. तरीपण आत्त्ताच सांगून ठेवतो " घोड्याला पाण्यावर न्यावयाचे काम आपण केले तरी घोड्याने पाणी स्वत:च प्यायचे असते. या कार्यक्रमाला सुरवातीला उपस्थिती ( मुलांची ) चांगली दिसेलही. पण नंतर हा कार्यक्रम फक्त मोठ्यांचाच असेल. आणि नंतर तो बंद होईल.परखड लिहिल्याबद्दल क्षमस्व.

गुरुजी