तुम्ही आधी विडंबन लिहा आणि मग मी 'मूळ' गझल लिहिन

अहो जयंतराव, ते जमत असतं तर मी गझलाच नसत्या का लिहिल्या? स्वतंत्र लेखन जमत नाही इथेच तर आमचं घोडं पेंड खातय. "अशीच अमुची आई असती, अम्ही ही सुंदर झालो असतो" च्या चालीवर म्हणावसं वाटतं  " अशीच अमुची प्रतिभा असती, कवी अम्ही ही झालो असतो... "