<इंग्रजांना घालवण्यात सशस्त्र क्रांती आणि अहिंसा हे दोन्ही मार्ग तेवढेच आवश्यक होते असे वाटते. > मग असे असताना गांधी आणि गांधीवादी सातत्याने क्रांतीकारकांचा निषेध वा विरोध का करतात? त्यांना त्यांचे श्रेय मिळायला यांचा विरोध का? जे मिळाले ते आमच्यामुळेच हा दुराग्रह का? कोणत्याही क्रांतीकारकाने कधीही गांधीना दूषणे दिली नव्हती, त्याचा धिक्कार केला नव्हता मात्र त्यांचा मार्ग आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देईल असे वाटते नसल्याने त्यांनी क्रांतिमार्ग चोखाळला होता.

अगदी हेच प्रश्न मलाही पडतात.