छानच बातमी आहे. भारतीय असंतोषाचे जनक- स्वातंत्र्यानंतर ६० वर्षाने का होईना पण केंद्र सरकारला आठवले. अर्थात टिळकांची प्रतिमा असलेले एक टपाल तिकीट आठवते आहे. चलनी नोटांवर इतर भारतीय नेत्यांचे चेहरे कधी दिसतील कोण जाणे?!