राजगुडे, आपली कळकळ लेखातून व्यक्त झाली. पण भारतातील शहरांचा वाढता वेग आणि सुधारणेचे समीकरण यांचा समन्वय बसायला बराच वेळ लागणार. आपण पाहिलेले बोर्ड रंगवून भारतात कित्येकांची उपजिवीका चालत असेल.   उपजिवीकेसाठी शहराकडे धावणारी प्रचंड लोकसंख्या आणि त्यातील गरीब लोक हे बहुतांशी घाण करण्यास कारणीभूत असतीलही. शिवाय वार्षिक मालमता कर देण्याव्यतिरीक्त नागरीक म्हणून आपण काय भर घालतो?