म्हणतो.

या चालतात तेव्हा न्याहाळतात सारे
या बोलतात तेव्हा पण तोडतात तारे
आहे जरी तयांची पाटी खुशाल कोरी !

मनातले बोललात! प्रदीपरावांच्या कवितेशी 'न्याय'  केलात. फारच चांगले विडंबन आहे.