मला असेच वाटत होते.  परंतू मृदुलाताईंनी लिहिले म्हणून मी प्रश्न विचारला.  आता कृपया कोणी [भारतात असलेल्या] पत्रावर बघून नेमके कसे लिहिले आहे ते कळवाल का?

सुभाष