मृण्मयी,
कविता फार आव़डली...काव्यात सूचकता किती प्रभावी असते, हे सांगायचे झाल्यास या कवितेचा उल्लेख करता येईल...(पण शेवटची ओळ अनावश्यक वाटली...`  नवं भांडं घेण्याची` या ओळीशीच कविता खरे तर संपली आहे. ) पुढील लेखनास शुभेच्छा !