खोट्या मुखवट्यांना सहज भुलून फ़सून जाणे असते

नकळत म्हटले तरी मनावर घाव सोसणे असते

कोणी नको म्हटले तरी मन भारावणे असते

फ़ोल ठरल्या भावना तरी डोळे ओलावणे असते.. 


ह्या ओळी खास करुन आवडल्या..

-मानस६