काही कळलं नाही (दहावीला पाच गुण यामुळेच हुकले असावेत बहुदा); पण

कोडे उलगडता जीवनाचे, मोहरा सारा बदलून जातो
नैराश्येचे मळभ जाऊन, चैतन्याचा प्रकाश मिळतो...७...

इथं कोडं उलगडलं. छान कविता. पु. ले. शु.