पण जे असेल ते काम मनापासून करणारे
काम स्विकारताना चॉईस दिलेला असतो, तेव्हा नावडते काम टाळता येते. पण एकदा कामाला हो म्हटल्यावर नंतर त्यात नावडते बदल झाले तर ते मनापासून नव्हे तर मनाला मुरड घालून करावे लागते.
नाहीतर दुसरा जॉब शोधावा लागतो.