लेख आवडला. रंजक आहे. सर्वसामान्य गरीब जनतेमध्ये भाज्या किती प्रमाणात खाल्या जातात? भाकरीशी तिखट, कांदा हेच सर्रास खाल्ले जाते का? तसे असल्यास लोहयुक्त धान्ये नक्कीच उपयुक्त ठरतील.

लोखंडाच्या चण्यांचा आणि ब्रह्मपदाचा वापर मजेशीर आहे.