अमरावतीचे संगीतामधील एक नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून कवीश्वर सर अमरावतीकरांचे अभिमानाचे स्थळ होते.अत्यंत नम्र व गोड बोलणारे कविश्वर आपल्यात नाही हे वाचुन वाईट वाटले.काही अत्यंत क्लेशकारी प्रसंग येवूनही त्यांचा धिरोदत्त स्वभावा पासून ते कधी ढळले नाही. त्यांच्या अत्यंत प्रिय अश्या हिंदी गीताची आठवण करुन देत त्यांना विनम्र आदरांजली समर्पित
"आंसू भरी हऐ ये जीवन की राहे कोई ईनसे कहदे हमे भुल जाये"
सुधीर पितळे
अमरावतीकर