हेडिंग वाचून वाटले काहीतरे म्हणी बद्दल असणार. किवा कुणाचे तरी चरित्र.

पण लेख भालताच वेगळा आणि चांगला निघाला. अतिशय आवडला.

काही प्रश्न

जनुकांतरित शेतीवर भारताप्रमाणे आणखी कोठे बंदी आहे ?
भारतात जनुकांतरित कापूस का लावु देतात?