गणितात भारतीयांचा 'पाय' पायथॅगोरसच्याही आधी असायला हरकत नाही. तेरावे-पंधरावे शतक फारच अर्वाचिन आहे. यासाठी पाश्चात्यांआधी भारताने आपल्या देशात कोण महान परदेशी विद्यार्थी येऊन गेले त्याचा शोध घ्यायला हवा. कदाचित, पायथॅगोरस भारतात राहून गेला, येथे शिकला आणि गुरुचे काम करून शिकवून नंतर युरोपला परत गेला ही आख्यायिका इतिहास ठरायची.