तर ( स्वयंघोषित ) साहित्यसम्राटांनो..
` रसहीन चिपाड ` हे शब्द तुमच्या साहित्याची उच्च पातळी दाखवतात.

"लगती हैं गालीयां भी तेरे मुहसे क्या भली
  क़ुरबां तेरे, फिर मुझे कह ले इसी तरह"
             -मोमीन
"कितने शिरीं है ते लब के रक़िब
  गालीयां खाके बेमज़ा न हुआ"
             -मिर्ज़ा ग़ालिब

सुंदर साहित्य लिहायला खरंच बंदी नाही इथे.

या बाबतीत आपल्याशी १००% सहमत!

गुड लक..

थँक्स् ऍंड द सेम टू यू.