अशी आंदोलने हाताळण्याची जबाबदारी पोलिसांवर येथून पुढील काळात टाकू नये,ती एसआरपी/सीआरपी व अंततः सैन्यांवर सोपवावी; ह्या विचारावर वैचारिक मंथन व्हावे,अशी मनापासून तळमळ आहे. लेखन प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.