आंदोलने हिंसक होणे म्हणजे विनाकारण आपल्या भरलेल्या 'करा'चा चुराडा. पण त्या साठी पोलीस दलाला कमी लेखण्यापेक्षा त्यांना अधिक अधिकार द्यावेत.
नागरी व्यवस्थे मध्ये "राष्ट्रिय" सुरक्षेतील लोकं आणणं म्हणजे दोघांचाही (पोलीस आणि जवान) अपमान करण्या सारखे आहे.
-ऋषिकेश