मी तर असे ऐकले की, घरी परतल्यावर जेव्हा संजूबाबाला इलेक्ट्रॉनीक माध्यमाच्या पत्रकारांनी बोलते करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो हाताच्या इशाऱ्याने "उद्या, उद्या....." असे काहीसे सांगण्याचा प्रयत्न करीत होता.
बिच्चारा, गेल्या २३ दिवसात प्रातर्वीधीही करायचेही विसरून गेला असेल; म्हणून "आता 'मधे' जाऊन येतो, जोराची लागलेली आहे, उद्या निवांत बोलू....." असे काहीसे सांगायचा प्रयत्न करीत असावा !