३ दिवसांच्या विलंबानंतर आज सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी संजूबाबांची सुटका >>

एवढ्या तीन दिवसात निकालाची प्रत काही सरकार त्याला देऊ शकले नाही!

देते तर सुटकेची पाळीच न येती.

आर. आर. पाटलांचे कौतुक ह्यासाठी वाटते की पोलीस अधिकारी आणि शिपायांना सुटकेपश्चात हस्तांदोलनासाठी दोषी ठरवून खातेनिहाय चौकशी सुरू केली. पण एवढ्या तीन दिवसात निकालाची प्रत काही सरकार त्याला देऊ शकले नाही!

आता पाटलांना तीन दिवसपर्यंत त्याला निकालाची प्रत देता आली नाही म्हणून जनतेने त्यांची जाहीर चौकशी करावी काय? काय मनोगतींनो तुम्हाला काय वाटते?

पेठकरसाहेब तुमच्या पत्रकारांच्या निषेधमोहिमेत माझा पाठिंबा आहेच. मात्र, अशा सरकारचे काय करणार?
साधा निषेध, की गच्छंती?