मला वाटते ज्याला/जिला जिथे आवडेल, रुचेल त्याने/तिने तिथे रहावे. परदेशात रहाण्याचे फायदे/तोटे आहेत तसेच परत येण्याचेही आहेत. यावर प्रत्येकाची निवड वेगवेगळी असते. शिवाय आता भारतातील परिस्थितीही बदलते आहे. गेल्या दोन वर्षात इंग्लंडमधून ३२००० भारतीय परत येऊन भारतात स्थायिक झाले आहेत. आशियाई जगातील आर्थिक समृद्धीची प्रगती लक्षणीय आहे. 
हॅम्लेट