निनाद तुमच्या सर्व मुद्द्यांशी तत्त्वतः सहमत आहे. पण

आरक्षित समाजातील ज्या लोकानी आरक्षणाचा लाभ घेउन स्वत:ची प्रगती केली आहे, तीच लोक पुन्हा पुन्हा फ़ायदे लाटत रहातात आणि खरया गरजुंपर्य्नत ते पोहोचतच नाही.

हे ऐकीव माहितीवर आधारित नसावे असे वाटते. या मुद्द्याच्या समर्थनार्थ काही सरकारी/निमसरकारी/गैरसरकारी संशोधनाची आकडेवारी वाचायला मिळाली तर आवडेल. हा मुद्दा माझ्यापुढे कोणी मांडला तर ती आकडेवारी मलाही सादर करता येईल.