मला वाटत की भूत ही अत्यंत शांतताप्रिय प्रजाती आहे! मला आतापर्यंत एकाही भुताने त्रासतर सोडा साध दर्शनही दिलेला नाही!! आपण माणसं बिचाऱ्या भुतांना बदनाम करत आहोत!! मनेका गांधींनी यावर काही तरी ठोस उपाय योजना करावी!