लिहिणे तर सोपे असतेपण मी ते अवघड करतोतो लगक्रम सरळच असतोका घोळामध्ये शिरतो?...मी मनाप्रमाणे माझ्याका वृत्तच बदलत जातोअन विचका झाल्यानंतरमग मी गद्यावर येतो...