व्वा... सुंदर वर्णन. परदेशात घरचं वातावरण मिळणं तसं दुरापास्तच. त्यातून नशिबाने मिळाले की आपण 'होम सीक' होत नाही. भारतातील सण-वार आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम मनसोक्त साजरे करता येतात. सर्वात महत्त्वाचे, आपल्या माणसांच्या भेटी-गाठी होतात. परिचय वाढतो. जीवन समाधानी होतं. माणूस हा कळपात राहणारा प्राणी आहे.