युद्धस्य कथा: रम्य:
जोषपूर्ण, देशभक्तिपर, सचित्र लिखाण वाचताना भारतभू साठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांविषयी मन आदराने भरून येते. आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांना जबरदस्त आव्हान निर्माण करून ठेवले होते. त्याचाच दबाव गांधीवादी काँग्रेसवरही पडला होता. आझाद हिंद सेनेने बाहेरून हल्ला करावा आणि त्याच वेळी हिंदुस्थानातील जहाल गटांनी आतून उठाव करावा अशी योजना होती. असो.
अभिनंदन श्री. सर्वसाक्षी.