भारतामध्ये ह्या विषया वर वाद घालणे उपयोगी नाही. जगात असा एकही देश नाही ज्या मध्ये जातियता नाही आणि त्यावर वाद नाही. हा वाद व्यर्थ आहे. समाजानी संघटीत होण्याची जास्त गरज आहे. एकत्र येणे महत्त्वाचे आहे. त्या चर्चे मधुन काही चांगले निष्पन्न होइल.  राजकारणी जे घाणरडे जातियवादाचे राजकारण खेळतात त्या पेक्षा हे बरे आहे असे मला वाटते.

टिप : मी  चित्तपावन नाही.