साबुदाणा पचण्यास जड असतो आणि तोच उपवासाला खाल्ला जातो.

साबुदाणा पचण्यास हलका असतो म्हणून आजारातून उठलेल्या व्यक्तीला साबुदाण्याची लापशी देतात असे मी ऐकून आहे. म्हणजे पोट तर भरावे पण पचनसंस्थेवर ताण पडू नये हा हेतू. पण हे चुकीचे आहे असे दिसते.