१. यात प्रबोधनापेक्षा स्वानंदाचाच भाग अधिक असतो हे मी सांगायला नको...
२. जी.ए. चे लेखन दरवेळी एक अनवट राग प्रसवते. त्या कल्लोळात आधी हरवूनच जायला होते. तिथे शब्द कुठले सुचायला?

शुभेच्छांबद्दल धन्यवाद.